एकलहरेगाव व मळे परिसरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारीची केबल चोरीस गेल्याने दोन दिवस रहिवाशांना पाण्याविना हाल काढावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ प ...
सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, ...
रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. ...
तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय ...