गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले. ...
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतक ...
आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणां ...
शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपल ...
डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्य ...
पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या ब ...