लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Election 2019: किरकोळ प्रकार वगळता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोमवारी शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, पोलिंग चिट नसणे, यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ उडाला. ...
Maharashtra Election 2019: माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Maharashtra Election 2019: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. ...
Maharashtra Election 2019: राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले ...
Maharashtra Election 2019: नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी काढलेल्या फतव्याला न जुमानता दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटर पायी चालत येऊन तसेच काहींनी बोटने मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. ...
Maharashtra Election 2019: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे. ...