नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार...वेळ ठरली सोमवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजेची...शांतता समिती सदस्यांना निमंत्रण धाडले गेले. निमंत्रणाला मान देऊन (नेहमीप्रमाणे) ‘जनता’ पोलीस ठाण्यात हजर झाली अन् पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलदेखील उप ...
सोमवारी 'जनता दरबार' भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली. ...
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची ...
पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात ...
अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणाºया वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ...
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा ‘विश्वास’ नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आऊट’सारखी मोहिम प ...
शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली ...
‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली. ...