उन्हाळ्यात ओलीताची सोय असल्यास शेतकरी आंबिया बहार घेणे पसंत करतात. हलक्या ते मध्यम जमिनीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बहार येऊन फळधारणेस सुरुवात होते. ...
दक्षिण भारतात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरले तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेल्या ढगांमुळे हवेतील ओलावा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
उत्तर भारताकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे थंडीने चांगलेच कवेत घेतले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ९ अंशांवर स्थिरावलेले किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेत घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र हुडहुडी ...
Maharashtra Weather Update उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. ...