नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या वापरामुळे कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ या घटकांवर आमूलाग्र परिणाम होत आहेत. ...
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात आहे. त्यातच आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आदी नवतंत्रज्ञानांमुळे मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे अनेक नोकरदारांवर बेरोजगारीची टांगती ...
Indian Railway: रेल्वे हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवासाचे साधन आहे. रेल्वेचं इंजिन, डबे, चाकं सारं काही लोखंडापासून बनलेलं असतं. मात्र अशी रेल्वे विजेवर धावत असली तरी त्यामध्ये विजेचा प्रवाह का प्रवाहित होत नाही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? ...