सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...
Solapur Crime News: सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील एका कंपनीवर मुंबई पेालिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत मुंबई पोलिसांनी १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त केले. ...