सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. ...
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल कर ...
रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. ...
अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या ...
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाल ...
पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दि ...
मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरू ...
जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व कल्याणी ठमके, असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २५ जून रोजी नागपूर येथे नोंदणी विवाह पार पडला. भंडारा जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षण ...