शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना नेते आणि बंडखोरीनंतर मराठवाड्यात शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अंबादास दानवेंनी शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे य ...
Maharashtra Political Crisis: नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोडांचा समावेश केल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी एकनाथ शिंदेंनी स्मार्ट खेळी करत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली असली, तरी आता निवडणूक आयोगाकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या, पुढील प्रक्रिया... ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या सर्वोच्च समितीतील बहुतांश मंडळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने असून, उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती चूक चांगलीच महागात पडू शकेल? जाणून घ्या... ...
दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aadiपtya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. आपल्या दौऱ्यात बेकायदेशीर सरकार आणि बंडखोर आमदारांवर आदित्य तोफ डागताना दिसून येतात. ...