पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे व ...
जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ठाकरे मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास तिवसा येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी हुंकार भरला. तिवसा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडणूक आटोपल्यावर लोक आभार मानतात. मी निवडणुकीआधी आभार मानायला आलोय, असे आदित्य ...
वाशिम : कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी १५ आॅगस्ट रोजी केले. ...
वाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम येथे २८ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले ...
डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केल ...
भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचं ...