त्यामुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. तर सायंकाळी ५ वाजता दुकाने बंद होत असल्याने नागरिक आणि दुकानदार दोघांचीही गैरसोय होत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दरभंगा शहरापासून केवळ २0 किलोमीटरवर असलेल्या सिर्हल्ली गावची ज्योतीकुमारी आणि तिचा गरीब बाप मोहन पास्वान यांची कथा सांगताना सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध तु ...
एकेकाळी बिहारची भूमी ही ऊस उत्पादन, ताग, कापड, तंबाखू, मिरची, मका, आदी नगदी पिके घेण्यात आघाडीवर होती. त्यावरील प्रक्रिया उद्योग होते.नगदी पिके ही बिहारची जमेची बाजू होती. ही साखळी तुटण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत झाला. १९६९-७० मध्ये या सर्व उद्योग ...
वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्द ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाट ...
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणां ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यार्या १८० लोकावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या लोकांच्याकडून महापालिकेने २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...