नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवा ...
यापूर्वी एक व्यक्ती आणि एक संस्थेला दिला जाणारा संत रविदास पुरस्कार सध्या ५ व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४ ...
आपल्या राज्याला थोर महान संत, समाज सुधारकांची परंपरा लाभली आहे. आपल्या आदर्शवत समाज सुधारकांनी प्रसंगी आपल्या परिवाराचा त्याग करुन, समाजातील रंजल्या, गांजल्या, वंचितांना सर्वप्रकारच्या मदतीसह मौलीक विचार दिला. ...
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील ज्या लेखाधिकाऱ्यास अरुण निटुरे यांनी मारहाण केली त्या लेखाधिकाऱ्याची तसेच आॅपरेटर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...
बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे. ...
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाह ...