दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर ...
साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्ह ...
शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवका ...
शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या द ...
शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान ...
डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस ...
सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासम ...