विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८५.५२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.०३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ...
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...