प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागा ...
मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर ...
वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. ...
मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औ ...