Maharashtra Weather Update: पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
Kaju Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे केवळ पंचनामे करण्यात आले असून अद्यापही शेतकऱ्यांना (Farmer) ना नुकसानीची मदत मिळाली ना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे. प्रशासन आता विधानस ...