गुरुवारी ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी ३:५० ते ५:५० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. याबाबत एक एसएमएस, प्रसिद्धीपत्रक किंवा स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात आली नसल्याचे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी स ...
Nagpur : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे. ...
पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे चार राज्यातील भाविकांना दिलासा मिळणार आहे. ...
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरामदायी प्रवासासाठी एसी लोकल सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी त्याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बहुतांश प्रवासी नॉन-एसी लोकलवरच अवलंबून आहेत. ...
संगमित्रा एक्सप्रेसमध्ये ४ फेब्रुवारी २०२६ रोजी काही भारतीय प्रवासी परदेशी पर्यटक कोट्यातील तिकिटांवर आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करताना आढळल्याने प्रकरण समोर आले होते. ...
दरम्यान, नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला. त्यामुळे काही वेळ वंदे भारत थांबविण्यात आली. ...