नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धारणी शहर कचºयाचे आगार बनले आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साविण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. दुभाजकाच्या मध्ये कचऱ्याचा डोंगर साचला असताना सत्ताधीश व प्रशासनप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका बजावत ...
मुंबई शहर व उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील जीवघेणे प्रदूषण विशेषत: वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या मदतीने तयार केलेला ‘मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा’ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आह ...
‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे. ...
अतिरिक्त सांडपाण्यामुळे नाले ओव्हर फ्लो होऊन पंचगंगा नदीसह रंकाळा तलावाचे प्रदुषण कायम आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मात्र अद्याप वापर होत नाही, ते पुन्हा नदीतच सोडले जाते. ...