पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Vs Pakistan War, Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवेळी भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी नौदल पळून गेले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोषाख विशेष होता, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचे सर्वांत जास्त भाषण किती वेळाचे झाले? ...
Mcdonalds : काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा अन्यथा देशातील अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्ड्स बंद करा. तेव्हापासून मॅकडोनाल्ड्सची खूप चर्चा होत आहे. ...
कारगिल विजय दिनानिमित्त, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिलमधील द्रास येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सैन्यात 'रुद्र' आणि 'भैरव' नावाच्या ब्रिगेडची स्थापना केल्याचे सांगितले. ...
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी भारताच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. तसेच यादरम्यान, सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाही काही शूर सर्वसामान्य ...