पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
'ऑपरेशन सिंदूर'च्या सात महिन्यांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता असे पहिल्यांदा कबूल केले. या हल्ल्यात तळावरील इमारतींचे नुकसान झाले आणि सैनिक जखमी झाले. पाकिस्तान ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांना ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतील हवाई दलाने ...
India Vs Pakistan War, Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवेळी भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी नौदल पळून गेले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...