राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
18 councilors from Lonavla will join NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील शेळके यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानं ...
महाविकास आघाडीत बिघाडी, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात भिडले महाविकास आघाडीतील बिघाडीचा आणखी एक अंक, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर उतरले. पुण्याच्या जुन्नर परिसरात हा लाजिरवाणा प्रकार घडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि मा ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावरच दरेकरांना टीका करायची असेल... पण, त्यावर टी ...
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत. पुणेकर यांच्यासोबत इतर १६ कलावंतही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती ...
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विनवणी करणारी ही महिला आहे भाजप खासदाराची सून. वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलाय. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्य ...
विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ईडीचा एक साधन म्हणून वापर केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय. देशात संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होत होते. मात्र मागच्या काही वर्षांप ...