राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar Attacks on Ajit pawar: सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते. शांत बसायचे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदव ...