नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विविध योजना राबवून व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र जि.प.शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जि.प.शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांन ...
एटापल्ली तालुक्यातील जांभियागट्टा व अडांगे या गावादरम्यान नक्षल्यांनी विविध ठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात नक्षल व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. ...
माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर केल्यास ते भूमिगत होण्याची शक्यता आहे. असा लेखी युक्तिवाद पोलीसांनी केला आहे. ...
गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले ...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. ...
छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. ...