जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २४ हजार ४५७ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसात उपचारार्थ दाखल १३ रुग्ण दगावले. यामध्ये ९ मनपा हद्दीतील तर ४ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण १ हजार ३५१ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात क ...
शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इत ...
कोविडच्या संकटकाळात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात केंद्राच्या १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने ४९ लाख ११ हजार ९४३ क्विंंटल धान खरेदी करण्यात आली आहे. ...
त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूरपाण्याची आवक धरणात होऊ लागली आहे. रविवारी (दि. १७) गंगापूर धरणात जलसाठा ७७ टक्के इतका झाला, अशी माहिती जलसंप ...
ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चत ...
आयुष्यात अनोळखी लोकांसमवेत काही तास एकत्र येण्याची वेळ सामान्य माणसांवर केवळ रेल्वे किंवा बसच्या प्रवासात येते. मात्र काही तास नव्हे, तर तब्बल दहा ते बारा दिवस संपूर्णपणे अनोळखी व्यक्तींच्या सहवासात राहण्याची वेळ कोरोनाने हजारो नागरिकांवर आणली आहे. ...