मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई : जोगेश्वरी आणि गिरगाव येथील भूखंड घोटाळे उजेडात आल्यानंतर मुंबईतील २८ मोक्याचे भूखंड हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांत जमीन मालकांनी पाठवलेल्या खरेदी सूचनांपैकी ९८ भूखंडांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित भूखंड ताब्यात ...
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘ड्राइव्ह इन थिएटर’साठी राज्य सरकारने किरकोळ दरात दिलेला २० एकर भूखंड बेकायदेशीररीत्या एका विकासकाला हस्तांतरितकेल्याच्या कथित आरोपाबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश गुरु ...