मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-२ राबविण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा ...
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याचा निधी वाडिया रूग्णालयाला द्यावा, त्याऐवजी जेएनयूसारखे एखादे विद्यापीठ उभारावे अशी मागणी करणाऱ्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला. ...