मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. याबाबत तातडीची बैठक घेऊन ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची ताकीदच सर्व ठेकेदारांना प्रशासनाने शुक्रवारी दिली. ...
मुंबईतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे किंवा एखादा वृक्ष अडचण ठरत असल्यास त्याची कापणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपये मातीत घालवल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. ...
अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली असून, मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिड करण्यात येणार आहे. ...
अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेच्या जबाबदारीवरून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी आहे. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस खडेबोल सुनावले. ...