खानापूर घाटमाथ्यावरील पळशी व हिवरे या परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे आहे. या परिसरातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच देशांतर्गत चालणाऱ्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. ...
Kapus Kharedi : कापूस खरेदीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 'सीसीआय'कडून सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत निकष पूर्ण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांची नोंदणी थेट रद्द करण्यात आली आहे. नेमके कोणते निकष अपूर्ण राहिले आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा ...
भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...
Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...
बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...