मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Radhakrishna Vikhe Patil Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. पाठिंबा मिळत आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नाही. पण...; भाजप नेते स्पष्टच बोलले. ...
Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ...