आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती करणारे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांनी ऑटोमेशनद्वारे हायटेक केलेली द्राक्ष शेती या परिसरासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ...
यंदाच्या हंगामात होणारी संभाव्य ऊसटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदी करणारी अधिसूचना बुधवारी लागू केली. ...
Rain Update: राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी व रविवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, अमरावती जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ सांगितला आहे, तर वर्धा, नागपूर, औरंगाबाद, जालना तसेच नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’चा देण्यात आला आहे. ...