साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि ...
' सहा साहित्यकार', ' अंतरंग', जयवंत दळवी यांची नाटके: प्रवृत्तीशोध' या पुस्तकांव्यतिरिक्त जी. ए कुलकर्णी यांच्या ' सोनपावले' या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले. ...
णसाने दिवसातून दोन रुपये कमविले तर एक रुपया वाचनासाठी तर एक रुपया हा भाकरीसाठी ठेवावा. भाकरी तुम्हाला जगवते आणि पुस्तकं तुम्हांला जगायला शिकवितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मौलिक विचारातून प्रेरित होऊन सांडेलावगण (ता. रत्नागिरी) येथील प्रसाद स ...
आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे. ...