अनुभव, कल्पनाविस्तारावर आधारित गोष्टीची पुस्तके चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील नेहरू विद्यालयाने राबविला आहे. ...
साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभ ...
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी विक्रमनगरातील श्री त्र्यंबोली विद्यालय हा आधारवड. याच शाळेतील मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप तेजाळविण्यासाठी सूर्यकांत माने सरांनी आयुष्याची तीस वर्षे वेचली. त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप देताना विद्यार्थी, पालकांच् ...
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्र ...
केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मा ...
श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिव ...
मुंबईतील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघास फुटबॉल स्कूल आॅफ इंडिया (मुंबई) संघाने २-२ असे बरोबरीत रोखले. ...
कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका म ...