राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत. ...
शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा दीड वर्षाच्या देखभाल दुरुस्तीनंतर १ आॅक्टोबरला उघडण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी चाचणीचा प्रयोग होणार आहे. ...
कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक ...
इतकं सर्व होऊन देखील सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व्यवस्थेची या व्हिडीओने पोलखोल केली आहे. ...
जानेवारी 2018 मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सु ...