- मिलिंद कुलकर्णीराज्य शासनाचे प्रशासकीय धोरण एकंदर गोंधळाचे आहे, असेच चित्र आहे. औरंगाबादला कचराकोंडीच्या विषयावरुन हिंसक घटना घडतात, पुढे किरकोळ वादावरुन दंगली घडतात तरीही त्या शहरात पूर्णवेळ पोलीस आयुक्त दिला जात नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारख्य ...
राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वर्षापासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. ...