विदर्भातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत केवळ पाच प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यातही दोन प्रकरणांतील आरोपी सेवानिवृत्त सरकारी नोकर विशेष सत्र न्यायालयातून दोषमुक्त झाले आहेत. त्या सरकारी नोकरांवर फौजदा ...
सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. ...
जल जीवन आहे. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरून जीवनदायीनीवैनगंगा नदी वाहते. परंतु उन्हाळ्यात तुमसरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावालागत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता ४७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. ...
खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस ...
जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसे ...
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एक ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिका ...