विदर्भातील सिंचन प्रकल्पांना मागील पाच वर्षात २० हजार ९१.०१ कोटी रुपये निधी मिळाला. त्यापैकी १८ हजार ५५३.८०७ कोटी रुपये निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला. ...
केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे. ...
जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. ...
तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जा ...
जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभा ...