मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी क ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्य ...
तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नद्या वाहतात. बावनथडी नदीवर बावनथडी धरण बांधण्यात आले. तर सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावांना संजीवनी ठरलेला सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून चांदपूर त ...
तत्कालीन राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पसंतीची योजना म्हणूनही सदर योजना ओळखली जायची. या योजनेंतर्गत मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात बोरगाव- पालोरा रस्त्यालगतच्या नाल्यावर स ...
शेतीसाठी सर्वाधिक भूजलसाठ्याचा उपसा होते. त्यामुळे भूजलसाठा कमी होत चालला आहे. सुक्ष्म सिंचनाची साधने वापरल्यास कमी पाण्यामध्ये अधिकाधिक पीक घेणे शक्य होते. मात्र सुक्ष्म सिंचनाची साधने शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ८० टक्के अनुदानावर स ...