लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोक सरकारने कितीही घरात राहण्यास सांगितले तरी काहीना काही कारणाने बाहेर पडतातच. पण जेव्हा घरात रहा असं सांगणारेच नियम तोडून बाहेर पडू लागले तर...अशीच एक घटना समोर आली आहे. ...
नेपाळ भारतापासून दूर होत चीनच्या अधिक जवळ जाण्यामागे अनेक राजनैतिक कारणे आहेत. त्याबरोबरच नेपाळला भारतापासून दूर करून चीनच्या बाजूला वळवण्यामध्ये एका महिलेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक झटापट होऊन त्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनच्याही ४३ हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला होता. मात्र चीन सरकार आणि सैन्याने या झटापटीत झालेल्या मनुष्यहानीची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ...
सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता. ...