Orange Orchid Management : अहिल्यानगर तालुक्यातील संत्रा पिकावर पहाटे पडणारे धुके, रात्रीची थंडी, दिवसाचे कडक ऊन, अशा बदलत्या हवामानाचा फटका बसू लागला आहे. यामुळे संत्र्यावर लाल कोळी, कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...
Farmer Success Story : शेती पारंपरिक पद्धतीने न करता नियोजनात्मक पद्धतीने करत त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती निश्चितच फायदेशीर ठरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेख फरीद वझरा (Sheikh Far ...
Jal Kund Yojana : टंचाईग्रस्त मौजे गोळेगणी गावात (Golegani Village) जलकुंडाचा प्रयोग यशस्वी झाला असून हे गाव फळांचे गाव (Fruits Village) म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील या पॅटर्नला शासनाने कोकण विभागासाठी (Kokan Division) मान्यता दिली असून अनुदानही जा ...
यंदा आंबा कलमांवर मोहर मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी फळधारणेचे प्रमाण मात्र पाच ते सात टक्केच आहे. सध्याच्या मोहरामध्ये नर मोहराचे (मेल फ्लॉवरिंग) प्रमाण अधिक आहे. ...
Santra Niryat भारतातून संत्र्याची निर्यात फार नगण्य होते. नागपूर संत्रा किंवा त्यासारखे लवकर साल निघणाऱ्या फळांची निर्यात कमी आहे व त्याची कारणे अनेक आहेत. ...
निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. ...
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडिया तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' ODOP पुरस्कारासाठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला आहे. ...