पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आह ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल ...
केंद्र शासनाने दिवाळखोरीविरोधी कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती केली आहे. यामुळे जर विकासक दिवाळखोरीत गेल्यास ग्राहकालाही आता त्याने त्या विकासकाच्या प्रकल्पात घर खरेदीसाठी गुंतविलेले पैसे परत मिळणार आहेत. दूरगामी परिणाम करणारा असा हा निर्णय आहे. ...
उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़ ...