घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त ...
महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प ...
पुणे-बंगलोर महामार्गावर कारसाठी प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या वेगाने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. ...
भुर्इंज टॅबच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील जोशी विहीरजवळ स्पीडगन असलेली कार उभी केली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास सातारा बाजूकडून एक भरधाव कार पुण्याच्या दिशेने जात होती. या कारचे स्पीड पाहून पोलीस आवाक् झाले. ...
मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंट ...