राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली. ...
भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ५० लाखापेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे ...
तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात ...
या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...
वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृ ...
वाळूज व शेंद्रा येथील उद्योग वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रात आहेत. याठिकाणी होणारी चुकीची कर आकारणी रद्द करून योग्य देयके उद्योगांना द्यावीत. किमान दराने बिले दिल्यास पुढाकार घेऊन कर भरणा करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल, अश ...
आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे तब्बल ६४० ग्रामपंचायतींनी पाठ फिरविल्यामुळे या ग्रामपंचातींमध्ये झालेल्या खर्चाविषयी जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ राहत आहे. लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई ...