Manipur Heavy Rain : राज्यात आतापर्यंत ३,३६५ घरांचं नुकसान झाले आहे, १,५९९ लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि ११.८ हेक्टर शेती जमीन उद्ध्वस्त झाली आहे. ...
Heavy Rain In Northeast India: ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ...
राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत. ...
पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे. ...