white onion market दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. ...
Fruit Farming : बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या खर्चामुळे पारंपरिक शेती शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरू लागली आहे. त्यामुळेच आता अनेक शेतकरी दीर्घकालीन आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या फळबागांकडे वळताना दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यात एका वर्षात मोठ्या प्रमाणावर फ ...
AI Sheti : शेतीत आता तंत्रज्ञानाची एंट्री झाली आहे. जालना जिल्ह्यात सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने उसासह फळबागांचे उत्पादन वाढवण्यासाठी खास पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. मोबाईलवरच पाणी, खत आणि कीड नियंत्रणाचे मार्गदर्शन मिळणार अ ...
Pik Vima Yojana : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी 'सुरक्षा कवच' मानली जाते. पण आता या योजनेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या ९ वर्षांत विमा कंपन्यांनी तब्बल ७३,६३० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. खर्च वजा केल्यानंतरही हजारो ...
Godavari River Protection : वाळू उत्खननामुळे नद्यांची होत असलेली हानी थांबवण्यासाठी पाथरी तालुक्यातील कानसूर गावाने अनोखा मार्ग अवलंबला. ग्रामस्थांनी एकजुटीने वाळू माफियांना रोखत नदीचे अस्तित्वच वाचवले. आज या निर्णयाचा परिणाम म्हणजे वर्षभर टिकणारा पा ...
केळी व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली. ...