CCI In High Court : कापूस खरेदी उशिरा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला दोन आठवड्यांत हमीपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. (CCI In High Court) ...
MGNREGA Scheme: खरीप हंगाम संपताच ग्रामीण भागातील महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न डोके वर काढतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम मिळवून देण्यासाठी सुरू झाली असली, तरी कंत्राटदारांच्या पाशात अडकून ती केवळ कागदोपत्री ...
Pik Vima Yojana : राज्यातील खरीप हंगामात पीकविमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. एक रुपयात पीकविमा योजना बंद झाल्यानंतर केवळ ४७.७२ टक्के शेतकऱ्यांनीच योजनेत सहभाग नोंदविला आहे. वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...
राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...
“मुल्ल का नूर” या अर्थवाही वाक्याला योग्य तो साज चढवणारी ही संस्था तेलंगणामधील हनुमानकोंडा जिल्ह्यातील भीमादेवपल्ली तालुक्यातील मूलकनुर गावात कार्यरत आहे. ...