ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात आल्या असून बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु हाेणार आहेत. ...
महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळ ...
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. ...