देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicles : सध्या देशात Electric वाहनांचं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भारतीय कंपन्यांही आपल्या इलेक्ट्रीक गाड्या बाजारात लाँच करत आहेत. ...
Electric Bike In India : या बाईकला मिळतोय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद. जबरदस्त रेंज आणि अनेक सुविधांसह मिळतेय इलेक्ट्रीक बाईक. सरकारकडूनही मिळतंय अनुदान. ...