मानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांनी व्यक्त केले आहे. ...
राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या हा महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक उपक्रमात चाळीसगावचे शिक्षक ध्रुवदास राठोड यांनी सादर केलेल्या 'स्वच्छता चष्मा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणवारी नुकतीच मुंबई येथे पार पडली. ...
मागील काही दिवसांपासून छेडछाड व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलिसांनी बैठक घेतली. ...
शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, उपक्रम जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण वारीस भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बुधवारी केले. ...
कळमनुरी तालुक्यातील अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे संस्थाचालक विनापरवानगी शाळा राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. ...