डॉ. हारोडे हे त्यांचा मुलगा परेशसोबत पूजाविधीसाठी पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर गेले होते. मुलगा पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेला. त्यामुळे तो पाण्यात कोसळताच त्याला वाचविण्यासाठी हारोडे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्यात बुडून त्यांचा दु ...
कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दर ...