कोरोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात संचारबंदी जमावबंदी लागू आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून कुकडी, घोड, सीना, विसापूरचे आवर्तन शेतकºयांना देण्यासाठी कालवा साईटवर काम करीत आहेत. ...
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे वि ...
मुळा धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्यात सुरू असलेले आवर्तन बंद काळात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र शेतक-यांनी कालवा परिसरात गर्दी करू नये़. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी काम करणार नाहीत. परिणामी नाईलाजाने आर्वतन बंद करावे लागेल, अशी माहिती मुळा पाट ...
तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळम ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून ...
म्हैसाळ योजनेचे पाणी हवे असेल तर, गावाला जाणाऱ्या एका कालव्याद्वारे चोवीस तास पाणी सोडण्यासाठी ५१ हजार रुपये भरावे लागतील, असा प्रस्ताव पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. नरवाड (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून तो प्रस्त ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करताना शिर्डी नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव पाणी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातील मृत साठा वगळून पाणी आरक्षण मिळावे यासाठीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त र ...