लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.7 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
भोसे खिंडीतून सीना धरणात शुक्रवारी सुटलेले कुकडीचे आवर्तन शनिवारी अवघ्या काही तासातच बंद झाले. या आवर्तनातून ५० ऐवजी फक्त ३८ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी मिळाले आहे. यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांची शेतीसाठी कुकडीच्या पाण्याची उपेक्षा कायमच ...
कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्य ...
राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला . गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ...