नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन ...
नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे. या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास ८० टक्यापेक्षा अधिक भरला असून ...
भंडारदरा धरणात आज सकाळी (१६ आॅगस्ट) ६ वाजता १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता. यामुळे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याची पाटबंधारे असल्याचे कार्यकारी उपअभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केले. धरणातून रविवारी सकाळी ६ वाजता ३ हजार २६८ क्युसेकने पाणी प ...
तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसा ...
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संत ...
मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्या ...
शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनज ...
कश्यपी धरणातील अवघ्या पाच कोटी रुपयांच्या सहभागानंतर तेथील सर्व प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवून प्रकल्पग्रस्तांना थेट मनपा सेवेत घेता येणार नाही, अशी भूम ...